Kamesh Ghadi

समाजाचे “वास्तव”

“वास्तव” मला एक गोष्ट कधीच समजली नाही की हे कलाकार किंवा अभिनेत्री असे काय करतात की त्यांना प्रत्येक चित्रपटासाठी 50 कोटी किंवा 100 कोटी मिळतात? ज्या देशात अव्वल शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक, अधिकारी इत्यादींना वर्षाला 10 लाख ते 20 लाख रुपये मिळतात, त्या देशात एक चित्रपट अभिनेता वर्षाला 10 कोटी ते 100 कोटी रुपये कमावतो. …

समाजाचे “वास्तव” Read More »

हल्ला हुकूमशाहीचा

हल्ला हुकूमशाहीचा

हल्ला हुकूमशाहीचा १) पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो. लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, काही जाणंच आली नाही तर कशाला जनता उठाव करतेय.? म्हणून पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो. मग जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घ्यायला सोपं जातं. २) दुसरा हल्ला रोजगारावर असतो, कुटुंबाला खायलाच काही मिळाले नाही तर माणूस जिथे पैसा मिळेल …

हल्ला हुकूमशाहीचा Read More »

• शिवअष्टक (भाग १) मोघली सत्ता आणि शिवजन्म •

रामायण, महाभारत घडलेली ही पवित्र हिंद भुमी परकीय मुघली आक्रमणामुळे पुन्हा अपवित्र झाली. शेतात पिकाला आग लागून सर्वकाही क्षणात भस्म व्हावं त्याप्रमाणे सर्व हिंदूस्थान गुलामगिरीच्या छायेखाली येऊन झाकला गेला. हिंदुस्थानचे अस्तित्व नष्ट होऊन तो फक्त नावापुरताच राहिला.अधर्माने उच्छाद मांडलेल्या या पवित्र भूमीला कपटी मोघलांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी तारणहार हवा होता आणि तो अवतार म्हणजे ‘छत्रपती …

• शिवअष्टक (भाग १) मोघली सत्ता आणि शिवजन्म • Read More »

समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा

समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणारे माध्यम वर्गीय लोक स्वताला जास्त शहाणे आणि पैसेवाले समजतात.ज्या गावातून जन्म शिक्षण घेऊन इथ पर्यंत पोचले तो संघर्ष सोयीनुसार विसरतात.त्यांना समाजाशी चळवळीशी काही घेणेदेणे नसते. त्यामुळेच ते मेल्या नंतर त्यांच्या कुटुंब व कार्यालयातील लोकांना जास्तीत जास्त आठ दिवस दुख होते. नंतर सर्वच विसरून …

समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा Read More »

राजकारणाची अफूची गोळी

राजकारणाची अफूची गोळी— विवेक वेलणकर , अध्यक्ष सजग नागरिक मंच पुणे गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाच्या शुद्धीकरणाची मागणी होत असताना ते होण्याऐवजी राजकारण दिवसेंदिवस गढूळ होत चालले आहे, अशी लोकधारणा आहे. राजकारणातला विखार वाढत चालला आहे, असे मतही अनेकांकडून नोंदवले जाते. तथापि, माझ्या मते हा विखार केवळ वरवरचा किंबहुना दिखाव्यासारखा आहे. कारण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर विरोधकांना …

राजकारणाची अफूची गोळी Read More »

२५००० शाखा , ४८ लाख कोटींची मालमत्ता असलेली स्टेट बँक अदानी कॅपिटल ज्यांच्या ६३ शाखा आणि १२९२ कोटींची मालमत्ता असलेल्या कंपनीसोबत सामंजस्य करार करतेय.

स्टेट बँक , २५००० शाखांचे प्रचंड जाळे , दुर्गम भागात पोहोचलेले ग्राहक सेवा केंद्र आणि एटीएम चे जाळे, ४८ लाख कोटींची मालमत्ता.सरकारच्या सगळ्या योजना राबवण्याची क्षमता आणि पायाभूत सुविधा असलेली भारतातली सगळ्यात मोठी बँक. २०१५ ला बँकिंग परवाना मिळालेल्या जिओ पेमेंट बँकेसोबत स्टेट बँकेने सामंजस्य करार केलेला आहे, हा करार करताना स्टेट बँकेच्या अध्यक्ष होत्या …

२५००० शाखा , ४८ लाख कोटींची मालमत्ता असलेली स्टेट बँक अदानी कॅपिटल ज्यांच्या ६३ शाखा आणि १२९२ कोटींची मालमत्ता असलेल्या कंपनीसोबत सामंजस्य करार करतेय. Read More »

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तचे महामानव.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण संपादन केले. ते अमेरिकेत गेले आणि पीएच.डी. झाले. ते इंग्लंडला गेले बॅरिस्टर झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले.त्यांच्या जीवनात अनेक …

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तचे महामानव. Read More »

“महामानवाचे महापरिनिर्वाण”

वेळ काढून वाचाच सर्वांनी “महामानवाचे महापरिनिर्वाण” रविवार ,२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, ” आलास वेळेवर ! आज आपल्याला खूप काम करायचे आहे.” ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व ‘कार्ल मार्क्सचे ‘ ‘दास कॅपिटल ‘ या ग्रंथातील मजकूर परत डोळ्यांखालून घालून ‘ buddha …

“महामानवाचे महापरिनिर्वाण” Read More »

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या आणि त्याबरोबरच प्रगतीच्या दिशेने वाटचालीसाठी सहाय्यक अशा चौदा कृती !…

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या आणि त्याबरोबरच प्रगतीच्या दिशेने वाटचालीसाठी सहाय्यक अशा चौदा कृती !… (कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा प्रकारची सुत्रे) १) सतत पॉझीटीव्ह राहणे – सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.प्रत्येक …

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या आणि त्याबरोबरच प्रगतीच्या दिशेने वाटचालीसाठी सहाय्यक अशा चौदा कृती !… Read More »

भारतीय संविधानावर आधारित सर्वात मोठी प्रश्नावली

भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने घटनेबद्दल प्रश्नोत्तरांरुपी अनन्यसाधारण माहिती आम्ही पोहोचवत आहोत. भारतीय संविधानाची मुख ओळख लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत व्हायला हवी, या उद्देशाने जास्तीत जास्त वाचकांना खालील प्रश्नावली पाठवावी. व आपणही काळजीपूर्वक वाचावी. १)अस्पृश्यता पाळणे हा कोणत्या कलमाने दंडनीय गुन्हा आहे?कलम १७ २)संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३)संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत?१२ परिशिष्टे …

भारतीय संविधानावर आधारित सर्वात मोठी प्रश्नावली Read More »